• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

भिवघाटच्या सुरक्षा कठड्यांची दुरावस्था ; अपघात झाल्यास जबाबदार कोण?

tdadmin by tdadmin
January 10, 2021
in सांगली जिल्हा
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

आटपाडी : खानापुर व आटपाडी तालुका यांचा जोडणारा घाट म्हणजे भिवघाट. परंतु याच भिवघाटातील सुरक्षा कठड्यांची दुरावस्था झाली असून प्रशासनास याकडे दुर्लक्ष करत असल्याने अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.

 

कोकण व मराठवाडा यांना जोडणारा भिवघाट हा निम्मा आटपाडी तालुका व निम्मा खानापूर तालुका असा विभागला गेला आहे. याच घाटाच्या निसर्गरम्य ठिकाणी म्हसोबाचे देवस्थान असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जत्रा भरत असतात. तर घाटातुन पुढे जाताना म्हसोबा देवस्थानचे देवदर्शन केल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. त्यामुळे याठिकाणी नेहमी वर्दळ असते.

 

घाट रस्ता असल्याने दरीच्या बाजूला संरक्षक भिंत (कठडा) बांधण्यात आली आहे. परंतु या संरक्षक भिंतीची (कठडा) दुरवस्था झाली असून ती एका बाजूने संपूर्णपणे पडलेली आहे. भिवघाट वरून खाली येत असताना अगदी म्हसोबा देवस्थानच्या जवळच ही संरक्षक भिंत (कठडा) पडलेली आहे. याच ठिकाणी भाविकांची मोठी वर्दळ व तीव्र उतार असल्याने गाड्यांना वेगाने येत असताना. परंतु जर काही गाडीच्या आडवे आले तर गाडी थांबविण्यासाठी घाटाला संरक्षक भिंत असणे गरजेचे आहे. परंतु सदरची भिंत (कठडा) पडल्याने गाडी दरीमध्ये जाण्याचा धोका असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देवून संरक्षक भिंत (कठडा) त्वरित दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे अपघाताचा धोका टळू शकतो. अन्यथा याठिकाणी अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.

Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस

 

Tags: #Atpadi News#Bhivghat#Khanapur
Previous Post

वाहनांच्या नंबर प्लेट विषयी थोडीशी माहिती

Next Post

आटपाडी नगरपालीका सहा महिन्यात अस्तित्वात यावी : राष्ट्रवादीच्या “या” नेत्याने केली मागणी

Next Post
आटपाडी ग्रामपंचायत

आटपाडी नगरपालीका सहा महिन्यात अस्तित्वात यावी : राष्ट्रवादीच्या “या” नेत्याने केली मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अखेर दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

अखेर दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

February 26, 2021
आटपाडीच्या आठवडी बाजरातील गर्दी टाळा : सरपंच वृषाली पाटील यांचे नागरिकांना आवाहन

आटपाडीच्या आठवडी बाजरातील गर्दी टाळा : सरपंच वृषाली पाटील यांचे नागरिकांना आवाहन

February 26, 2021
आटपाडीतील उद्याचा आठवडा शेळी-मेंढी बाजार कोव्हीडचे नियम पाळून होणार : सचिव शशिकांत जाधव

आटपाडीतील उद्याचा आठवडा शेळी-मेंढी बाजार कोव्हीडचे नियम पाळून होणार : सचिव शशिकांत जाधव

February 26, 2021
आगामी चार राज्यातील निवडणुकीसाठी रामदास आठवले यांच्या पक्षाला मिळाले “हे” निवडणूक चिन्ह

आगामी चार राज्यातील निवडणुकीसाठी रामदास आठवले यांच्या पक्षाला मिळाले “हे” निवडणूक चिन्ह

February 26, 2021
“अरुण राठोडला ओळखत नाही, आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू” : पूजाच्या आईने केला धक्कादायक खुलासा

“अरुण राठोडला ओळखत नाही, आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू” : पूजाच्या आईने केला धक्कादायक खुलासा

February 26, 2021
“महाविकास आघाडी सरकार हे किमान-समान कार्यक्रमावर उभे राहिलेलं सरकार” : नाना पटोले

“महाविकास आघाडी सरकार हे किमान-समान कार्यक्रमावर उभे राहिलेलं सरकार” : नाना पटोले

February 26, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143