• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

…तर कोरोनाला घाबरून मातोश्रीवर लपून बसलो हे मान्य करा : चंद्रकांत पाटील

माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन by माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन
March 21, 2021
in महाराष्ट्र
0
…तर कोरोनाला घाबरून मातोश्रीवर लपून बसलो हे मान्य करा : चंद्रकांत पाटील
0
SHARES
113
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

मुंबई : परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या एका पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. परमबीर सिंह यांच्या या लेटरबॉम्बचे देशभरात पडसाद उमटले आहेत. भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनं केली आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

‘शरद पवार आणि राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघाले आहेत. जर, संजय राठोडांचा राजीनामा घेतला जात असेल आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही. वाझेंना निलंबित केलं जात आणि अनिल देशमुखांना वाचवलं जातं. प्रत्येक वेळेला राष्ट्रवादी तुमच्यावर दबाब निर्माण करतेय की, सरकारची प्रतिमा बिघडतेय, राठोडांचा राजीनामा घ्या. मग मुंडेंमुळे सरकारची प्रतिमा डागाळली जात नाही का?,’ असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

तसंच, ‘देशमुखांचा राजीनामा घेतला पाहिजे. केवळ देशमुखच नाही तर शिवसेनेचे मंत्री गृहखात्यात हस्तक्षेप करत असल्याबद्दल दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. ते मंत्री कोण आहेत, त्यांचं नावही समोर आलं आहे. त्यामुळे मी दोन मंत्री म्हणालो होतो, दुसरे ते आहेत,’ असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

‘परमबीर सिंह यांचे आरोप खोटे असल्याचा दावा गृहमंत्री करत असतील तर त्याची चौकशी व्हावी. गेल्या वर्षभरापासून सरकारला हप्ते योग्य पद्धतीने पोहोचत होते. अंबानी स्फोटक प्रकरणात नीट चौकशी झाली नाही याचा साक्षात्कार गृहमंत्र्यांना इतक्या दिवसानंतर झाला का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट माहिती नव्हती का? या गोष्टीची मुख्यमंत्र्यांना कल्पना नसेल तर मी कोरोनाला घाबरून मातोश्रीवर लपून बसलो होतो, हे त्यांनी मान्य करावे. तुम्हाला कोणत्या गोष्टीचा माहिती नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा,’ असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Previous Post

“आपले पाय प्रत्येकाने तपासले पाहिजे, नक्की जमिनीवर आहेत का?” : संजय राऊत

Next Post

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय उद्यापर्यंत घेऊ : शरद पवार

Next Post
गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय उद्यापर्यंत घेऊ : शरद पवार

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय उद्यापर्यंत घेऊ : शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

एकूण वाचक

  • 311,458

ताज्या बातम्या

भाजपच्या ‘या’ माजी आमदाराचे कोरोनामुळे निधन

भाजपच्या ‘या’ माजी आमदाराचे कोरोनामुळे निधन

April 12, 2021
रोहित पवारांनी खुलासा करावा नाही तर…

रोहित पवारांनी खुलासा करावा नाही तर…

April 12, 2021
14 एप्रिलनंतर लॉकडाऊन? : लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान

14 एप्रिलनंतर लॉकडाऊन? : लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान

April 12, 2021
भाजपकडून आपले तिकीट 6 वेळा कापल्याचा अमित शाहांचा खुलासा

भाजपकडून आपले तिकीट 6 वेळा कापल्याचा अमित शाहांचा खुलासा

April 12, 2021
“खरा शिवसैनिक हा दुसरं काही करेल पण बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेणार नाही” : संजय राऊत

“महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेने का मोजावी?…”

April 12, 2021
“खरा शिवसैनिक हा दुसरं काही करेल पण बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेणार नाही” : संजय राऊत

आटपाडी तालुक्यात आज दिनांक ११ रोजी कोरोनाचे ८ नवे रुग्ण ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा

April 11, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143