• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

“नवीन कृषी कायद्यांना जे म्हणतात काळा, त्यांच्या तोंडाला लावला पाहिजे टाळा” : रामदास आठवले

tdadmin by tdadmin
February 6, 2021
in देश-विदेश
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter


नवी दिल्ली : केंद्र सरकारने नवीन तीन कृषी कायदे केले ते चांगले आणि शेतकरी हिताचे कायदे आहेत. त्या कायद्यांना विरोध करणे योग्य नसून या कृषी कायद्यांचे स्वागत केले पाहिजे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राज्यसभेत म्हणाले. “नवीन कृषी कायद्यांना जे म्हणतात काळा, त्यांच्या तोंडाला लावला पाहिजे टाळा” असे आपल्या खास शैलीत आठवले म्हणाले.


तसेच काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असून, आंदोलन करण्याची काहीच गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.मागासवर्गीयांना पदोन्नती मध्ये आरक्षणाचा हक्क मिळण्यासाठी पदोन्नती मध्ये आरक्षणाचा कायदा करावा, अशी मागणी देखील त्यांनी राज्यसभेत केली.


रामदास आठवले म्हणाले की, मी जनगणना ही जाती आधारित करावी अशी मागणी आहे. महाराष्ट्रात मराठा; उत्तर प्रदेशात ठाकूर ;हरियाणा मध्ये जाट आणि राजस्थान मध्ये रजपूत या क्षत्रिय जाती आरक्षणाची मागणी करीत आहे.त्यामुळे देशभरात क्षत्रिय समाजातील गरिबांना वेगळे 10 टक्के आरक्षण देण्यात यावे.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

 

Tags: #ramdasaathvle
Previous Post

शेतकऱ्यांचे आज देशभरात ‘चक्का जाम’ आंदोलन

Next Post

“शरद पवार सचिनचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन करणार की, त्यांना जोड्याने बडवनार?” : राम कदम

Next Post

“शरद पवार सचिनचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन करणार की, त्यांना जोड्याने बडवनार?” : राम कदम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी अभिनेत्याच्या गाडीला भीषण अपघात : सुदैवाने बचावला जीव

मराठी अभिनेत्याच्या गाडीला भीषण अपघात : सुदैवाने बचावला जीव

March 2, 2021
“अशा लोकांना कोरोना कधीही होणार नाही” : राज्यपाल कोश्यारी

“अशा लोकांना कोरोना कधीही होणार नाही” : राज्यपाल कोश्यारी

March 2, 2021
“सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन भाजपा बंगालमध्ये मात्र बोहल्यावर बसणारा नवरा कोण आहे?”

“सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन भाजपा बंगालमध्ये मात्र बोहल्यावर बसणारा नवरा कोण आहे?”

March 2, 2021
“मोदी सरकार सर्वसामान्यांच्या खिशात हात का घालत आहे?” : पृथ्वीराज चव्हाण

“मोदी सरकार सर्वसामान्यांच्या खिशात हात का घालत आहे?” : पृथ्वीराज चव्हाण

March 2, 2021
“शिवसेनेच्या नेत्यांकडून आपल्या जीवाला धोका” : अभिनेत्री कंगनाने केली अशी मागणी

“शिवसेनेच्या नेत्यांकडून आपल्या जीवाला धोका” : अभिनेत्री कंगनाने केली अशी मागणी

March 2, 2021
‘माझं आणि साहेबांचं नातं काय हे माझ्या बापाला जाऊन विचार भावा’ : चित्रा वाघ

‘माझं आणि साहेबांचं नातं काय हे माझ्या बापाला जाऊन विचार भावा’ : चित्रा वाघ

March 2, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143