• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

भगिरथ ला विजयी करून भारतनानांचे स्वप्न साकार करा : उपमुख्यमंत्री अजित पवार ; कल्याण काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश

माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन by माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन
April 8, 2021
in महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा
0
भगिरथ ला विजयी करून भारतनानांचे स्वप्न साकार करा : उपमुख्यमंत्री अजित पवार ; कल्याण काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश
0
SHARES
311
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

पंढरपूर : भगिरथ ला विजयी करून भारतनानांचे स्वप्न साकार करा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर येथील जाहीर सभेत केला. यावेळी भाजप नेते कल्याणराव काळे यांनी अजित पवार यांच्या उपस्थित जाहीर प्रवेश केला.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, मंगळवेढा तालुक्याला पाणी मिळावे म्हणून भारतनाना यांनी मोठे काम केले आहे. आमच्या सरकारच्या काळात मंगळवेढा तालुक्यासाठी पाणी योजना मंजूर केली परंतु फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी या योजनेकडे दुर्लक्ष केले. परंतु आम्ही ही योजना पूर्ण करू असे आश्वासन ही त्यांनी यावेळी दिले. तर भाजप हा काही ग्रामीण भागात लोकप्रिय पक्ष नसल्याचे सांगत उमेदवार भगिरथ भालके यांना विजयी करण्याचे आवाहन ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले.

यावेळी भाजपचे नेते कल्याणराव काळे यांनी अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस

Previous Post

“आता अजित पवारांवर कारवाई करा मग…आहे का उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत” : चंद्रकांत पाटील

Next Post

लोकसंख्या १२.३० कोटी, ऍक्टिव्ह रुग्ण ४. ७३ लाख अन लसी ८५ लाख ; केंद्र सरकारचा महाराष्ट्र द्वेष कशासाठी? मंत्री जयंत पाटील

Next Post
लोकसंख्या १२.३० कोटी, ऍक्टिव्ह रुग्ण ४. ७३ लाख अन लसी ८५ लाख ; केंद्र सरकारचा महाराष्ट्र द्वेष कशासाठी? मंत्री जयंत पाटील

लोकसंख्या १२.३० कोटी, ऍक्टिव्ह रुग्ण ४. ७३ लाख अन लसी ८५ लाख ; केंद्र सरकारचा महाराष्ट्र द्वेष कशासाठी? मंत्री जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

एकूण वाचक

  • 311,046

ताज्या बातम्या

जयंत पाटील बैठक

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयांची जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी होणार : पालकमंत्री जयंत पाटील

April 11, 2021
आटपाडी लॉकडाऊन

आटपाडी शहरात ‘ विक एंड लॉकडाऊन’ ला व्यापारी, नागरिकांचा प्रतिसाद ; दोन दिवस कडकडीत बंद

April 11, 2021
राज ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी ; रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज

राज ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी ; रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज

April 11, 2021
सचिन वाझेंचे साथीदार रियाज काझी यांना एनआयएकडून अटक

सचिन वाझेंचे साथीदार रियाज काझी यांना एनआयएकडून अटक

April 11, 2021
“आपल्या पात्रतेनुसार नेत्यांवर टीका करा” : राष्ट्रवादीच्या आमदाराचा पडळकरांना सल्ला

“आपल्या पात्रतेनुसार नेत्यांवर टीका करा” : राष्ट्रवादीच्या आमदाराचा पडळकरांना सल्ला

April 11, 2021
जर मोदींनी देशात पुन्हा लॉकडाउन लागू केला, तर…

जर मोदींनी देशात पुन्हा लॉकडाउन लागू केला, तर…

April 11, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143