• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

महाविकास आघाडी सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन by माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन
March 8, 2021
in महाराष्ट्र
0
महाविकास आघाडी सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने कर्ज देण्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. कृषी बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांच्या योजनेची घोषणा यावेळी अजित पवार यांनी केली.

दरम्यान, कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी 1500 कोटी रुपयांचा महावितरणला निधी दिला जाणार. तसेच ‘विकेल ते पिकेल’ योजनेला 2100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे अर्थमंत्री अजित पवार म्हणाले. राज्यात कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात कृषी क्षेत्रानेच अर्थव्यवस्थेला सावरले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार. 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना 19 हजार कोटी कर्ज थेट वर्ग केले गेले.

शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले. यंदा 42 हजार कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप केले आहे, अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितले. तसेच कृषी क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी 200 कोटी दरमहा देण्यात येतील, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Previous Post

मुंबईतही लॉकडाउन? : पालकमंत्र्यांनी दिले संकेत

Next Post

“त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे अशक्य” : नवाब मलिक

Next Post
“त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे अशक्य” : नवाब मलिक

“त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे अशक्य” : नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

एकूण वाचक

  • 311,998

ताज्या बातम्या

IPL 2021 : RR vs PBKS T20 ; दीपक हुडाची फटकेबाजी ; राहुल ची तुफानी खेळी ; राजस्थान समोर पंजाबचे तगडे आवाहन

IPL 2021 : RR vs PBKS T20 ; दीपक हुडाची फटकेबाजी ; राहुल ची तुफानी खेळी ; राजस्थान समोर पंजाबचे तगडे आवाहन

April 12, 2021
होमआयसोलेशन नियमांचे उल्लंघन :  जिल्ह्यात पाच जणांवर गुन्हे दाखल ; प्रशासन गंभीर

होमआयसोलेशन नियमांचे उल्लंघन : जिल्ह्यात पाच जणांवर गुन्हे दाखल ; प्रशासन गंभीर

April 12, 2021
सांगली जिल्ह्यात रेमडेसिव्हरच्या थेट विक्रीस बंदी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी ; कोवीड हॉस्पिटल व त्यांना संलग्न औषध दुकानांनाच पुरवठा करणे बंधनकारक

सांगली जिल्ह्यात रेमडेसिव्हरच्या थेट विक्रीस बंदी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी ; कोवीड हॉस्पिटल व त्यांना संलग्न औषध दुकानांनाच पुरवठा करणे बंधनकारक

April 12, 2021
चिंता वाढली : देशात कोरोनाचे दीड लाखावर नवीन रुग्ण

आटपाडी तालुक्यात आज दिनांक १२ रोजी कोरोनाचे २२ नवे रुग्ण ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा

April 12, 2021
“खरा शिवसैनिक हा दुसरं काही करेल पण बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेणार नाही” : संजय राऊत

अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो, पण…

April 12, 2021
BIG BREAKING : दहावी, बारावीची परीक्षा लांबणीवर ; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

BIG BREAKING : दहावी, बारावीची परीक्षा लांबणीवर ; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

April 12, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143