मुंबई : आजचा हिंदू समाज सडलेला आहे, आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लीम आहात हे कारण पुरेसे आहे, असे वक्तव्य उस्मानीने एल्गार परिषदेत केले होते.
त्याच्या या वक्तव्यानंतर आता भाजप नेते नितेश राणेंनी ट्विट केले की, शरजील नावाच्या कार्ट्याला अटक किंवा चौकशी होणार नसेल तर त्याला आमच्याकडे सोपवा. परत कधी हिंदूना सडका म्हणणार नाही याची जबाबदारी आमची. एल्गार काय असतो दाखवुन देऊ.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
