• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

‘नरेंद्र मोदी किंवा भाजपला मी घाबरत नाही’ : “या” कॉंग्रेस नेत्याचा दावा

tdadmin by tdadmin
January 19, 2021
in देश-विदेश
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter


नवी दिल्ली : केंद्र सरकारचे तीनही कृषी कायदे शेती आणि शेतकऱ्यांची वाट लावणारे आहेत. या कायद्यांचा मी विरोध करतो. भाजपच्या जेपी नड्डा यांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर मी देणार नाही. केवळ शेतकरी आणि देशाच्या प्रश्नांची उत्तरे मी देईन, असे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.


पुढे ते म्हणाले, मोदी सरकार हळूहळू संपूर्ण देशभरातील शेती आपल्या तीन ते चार मित्रांच्या हवाली करण्यासाठी प्रयत्न करत असून, हा त्यांचा डाव आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. संपूर्ण देश विरोधात गेला तरी, सत्याच्या बाजूने मी नेहमी लढत राहीन. माझे चारित्र्य स्वच्छ आहे. नरेंद्र मोदी किंवा भाजपला मी घाबरत नाही. ते मला हात लावू शकत नाही. मात्र, गोळ्या घालू शकतात, असा दावा राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केला.


मोदी सरकार शेतकऱ्यांना थकवू शकते. मात्र, मूर्ख बनवू शकत नाही. काँग्रेस पक्ष शेतकरी आंदोलनाचा सन्मान करते. परंतु, सरकारविरोधात कोणी बोलले, तर त्यांना थेट देशद्रोही ठरवले जाते. सत्ताधारी मात्र बोलताना कसलाही विचार करत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच तशी शिकवण आहे. असे असले, तरी बोलण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

LIVE: Special Congress Party Briefing by Shri @RahulGandhi https://t.co/aa1mlJQZVl

— Congress (@INCIndia) January 19, 2021

Tags: #congress#rahulgandhi
Previous Post

व्हॉट्सअॅंपच्या नव्या प्राइव्हसी पॉलिसीबद्दल भारतातील व्हॉट्सअॅंपच्या सीईओंना केंद्र सरकारने दिले असे आदेश

Next Post

कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार?

Next Post

कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोशल मीडियाबाबत केंद्र सरकारकडून नवीन नियमावली जारी

सोशल मीडियाबाबत केंद्र सरकारकडून नवीन नियमावली जारी

February 25, 2021
“परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की, मी मर्द आहे” : निलेश राणे

“परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की, मी मर्द आहे” : निलेश राणे

February 25, 2021
कोरोनाचा हाहाकार : या तीन जिल्हयातील शिक्षक-विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाचा हाहाकार : या तीन जिल्हयातील शिक्षक-विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

February 25, 2021
पोहरादेवी येथील गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार : महंत कबिरदास महाराज यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण

पोहरादेवी येथील गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार : महंत कबिरदास महाराज यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण

February 25, 2021
BREAKING : देशभरातील व्यापाऱ्यांची संघटना ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ कडून ‘भारत बंद’चे आवाहन

BREAKING : देशभरातील व्यापाऱ्यांची संघटना ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ कडून ‘भारत बंद’चे आवाहन

February 25, 2021
“नाहीतरं असा मुख्यमंत्री कोणी केला असता” : नारायण राणे

“नाहीतरं असा मुख्यमंत्री कोणी केला असता” : नारायण राणे

February 25, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143