• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

“हिंदुंचा एवढाच कळवळा आहे, तर मग उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री…” : बी. जी. कोळसे-पाटील

tdadmin by tdadmin
February 3, 2021
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter


पुणे : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फणडणवीस यांनी शरजीलवर कठोर कारवाईची मागणी केल्यानंतर आता माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस यांना हिंदुंचा एवढाच कळवळा आहे, तर मग उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही? असा सवाल कोळसे-पाटील यांनी विचारलाय.


इतकच नाही तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून स्वत:चं मुख्यमंत्रीपद पणाला लावलं, असा घणाघातही कोळसे-पाटील यांनी फडणवीसांवर केलाय. राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारेही हिंदूच आहेत. आमच्यार गुन्हे दाखल करायचे असतील तर करावेत. आमची भाषणं तपासावीत, आम्ही हिंदुंचा अपमान केलेला नाही, असा दावाही कोळसे पाटील यांनी केला आहे.


30 जानेवारी रोजी पुण्यात पार पडलेल्या एल्गार परिषेदत शरजील उस्मानी यांने हिंदू समाज पूर्णत: सडका बनला आहे, असं विधान केलं होतं. शरजीलच्या या वक्तव्यावरुन भाजपनं आक्रमक पवित्रा घेत, तातडीने कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरु, असा इशारा सरकारला दिला आहे. त्यावर बोलताना शरजीलच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असतील तर त्यांची मी माफी मागतो. शरजीलने हिंदू ऐवजी मनुवाद हा शब्द वापरायला हवा होता. मात्र, मी त्याचा निषेध करणार नाही आणि त्याच्या वक्तव्याचं समर्थनही करणार नाही, असं कोळसे-पाटील म्हणालेत.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Previous Post

वर्धा जिल्ह्यातील उत्तम गालवा मेंटालीक स्टील कंपनीत अपघात ; 38 मजूर जखमी

Next Post

गायक दिलजीत दोसांजने अभिनेत्री कंगनाला दिली पालीची उपमा

Next Post

गायक दिलजीत दोसांजने अभिनेत्री कंगनाला दिली पालीची उपमा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

एकूण वाचक

  • 142,043

ताज्या बातम्या

पूर्वीच्या सरकारांनी इंधन आयातीवरील निर्भरतेकडे लक्ष दिलं असतं, तर… : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पूर्वीच्या सरकारांनी इंधन आयातीवरील निर्भरतेकडे लक्ष दिलं असतं, तर… : पंतप्रधान नरेंद्र मोदी

March 6, 2021
अपघात टळणार : 1 एप्रिलपासून देशातील सर्व कारमध्ये दोन्ही आसनांसाठी एअरबॅग अनिवार्य

अपघात टळणार : 1 एप्रिलपासून देशातील सर्व कारमध्ये दोन्ही आसनांसाठी एअरबॅग अनिवार्य

March 6, 2021
“या” शिवसेना आमदारांच्या कुटुंबातील १२ सदस्यांना कोरोनाची लागण

“या” शिवसेना आमदारांच्या कुटुंबातील १२ सदस्यांना कोरोनाची लागण

March 6, 2021
बाँबस्फोट की प्राणघातक हल्ला? : बाँबस्फोट धमाक्यात भाजपचे सहा कार्यकर्ते जखमी

बाँबस्फोट की प्राणघातक हल्ला? : बाँबस्फोट धमाक्यात भाजपचे सहा कार्यकर्ते जखमी

March 6, 2021
“सामान्य जनतेचा कडेलोट करायचा की दिलासा द्यायचा, यापैकी एक पर्याय मोदी सरकारला निवडावाच लागेल” : शिवसेना

“सामान्य जनतेचा कडेलोट करायचा की दिलासा द्यायचा, यापैकी एक पर्याय मोदी सरकारला निवडावाच लागेल” : शिवसेना

March 6, 2021
आता अशापद्धतीने देखील होणार कोरोना लसीकरण ; चार ठिकाणी चाचणी सुरू

आता अशापद्धतीने देखील होणार कोरोना लसीकरण ; चार ठिकाणी चाचणी सुरू

March 6, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143