• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी

माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन by माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन
March 12, 2021
in शैक्षणिक
0
इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter




नवी दिल्ली : इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल तर आतापर्यंतच्या नियमानुसार बारावीला गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे तीन विषय असणे अनिवार्य होते. मात्र आता ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या नव्या धोरणामुळे तो अडथळा दूर झाला आहे.

 


2021-22 या वर्षासाठी एक हॅन्डबुक ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने जाहीर केले आहे. त्यामध्ये इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेण्यासाठी बारावीला कोणते विषय आवश्यक आहेत त्याची माहिती दिली आहे. गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, कॉम्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, बायोलॉजी, इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिस, बायोटेक्नॉलॉजी, कृषी, बिजनेस स्टडीज् आणि इंजिनियरिंग ग्राफिक्स या विषयांपैकी कोणतेही तीन विषय बारावीसाठी असतील तरीही आता इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळणार आहे.

 

 

सामान्य विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेशासाठी 45 टक्के आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 40 टक्के गुण आवश्यक आहेत. काही घटकातून ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या या नव्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असले तरीही काही घटकातून यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

 

Previous Post

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

Next Post

“वडेट्टीवार तुमचा सचिव जर तुमचं ऐकत नसेल तर तुमचं त्या खुर्चीवर कामचं काय?” : चित्रा वाघ

Next Post
“वडेट्टीवार तुमचा सचिव जर तुमचं ऐकत नसेल तर तुमचं त्या खुर्चीवर कामचं काय?” : चित्रा वाघ

“वडेट्टीवार तुमचा सचिव जर तुमचं ऐकत नसेल तर तुमचं त्या खुर्चीवर कामचं काय?” : चित्रा वाघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

एकूण वाचक

  • 311,473

ताज्या बातम्या

…तर सर्वात आधी हे केंद्र सरकारचं अपयश : संजय राऊत

…तर सर्वात आधी हे केंद्र सरकारचं अपयश : संजय राऊत

April 12, 2021
भाजपच्या ‘या’ माजी आमदाराचे कोरोनामुळे निधन

भाजपच्या ‘या’ माजी आमदाराचे कोरोनामुळे निधन

April 12, 2021
रोहित पवारांनी खुलासा करावा नाही तर…

रोहित पवारांनी खुलासा करावा नाही तर…

April 12, 2021
14 एप्रिलनंतर लॉकडाऊन? : लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान

14 एप्रिलनंतर लॉकडाऊन? : लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान

April 12, 2021
भाजपकडून आपले तिकीट 6 वेळा कापल्याचा अमित शाहांचा खुलासा

भाजपकडून आपले तिकीट 6 वेळा कापल्याचा अमित शाहांचा खुलासा

April 12, 2021
“खरा शिवसैनिक हा दुसरं काही करेल पण बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेणार नाही” : संजय राऊत

“महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेने का मोजावी?…”

April 12, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143