• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

बर्ड फ्ल्यूचा आजार अत्यंत धोकादायक ; राज्यात हायअलर्ट ताबडतोब घोषित करणं गरजेचं : राजेश टोपे

tdadmin by tdadmin
January 11, 2021
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter


जालना : परभणीसह अनेक राज्यातील घटना पाहता राज्यात हळू हळू बर्ड फ्ल्यूच्या आजाराने डोकं वर काढण्यास सुरु केली आहे. बर्ड फ्ल्यूचा डेथ रेट हा 10 ते 12 टक्के असून हा आजार अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे राज्यात हायअलर्ट लवकरात लवकर घोषित करणं गरजेचं आहे, असं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.


राजेश टोपे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हा इशारा दिला. बर्ड फ्ल्यूबाबत राज्यात हायअलर्ट देण्याची गरज आहे. कारण या आजाराचा मृत्यू दर 10 ते 12 टक्के आहे. हा अतिशय धोकादायक आजार आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यात शेकडो कावळे बर्ड फ्ल्यूमुळे मरण पावले आहेत. त्यामुळे आजाराचा प्रसार तातडीने रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने हायअलर्ट जारी करणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.

 

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Tags: #rajeshtope
Previous Post

“सुरक्षा काढणं किंवा ठेवणं यामुळे आमच्यावर काही परिणाम होत नाही, आम्ही सुरक्षेशिवाय फिरणारे लोकं” : फडणवीस

Next Post

“माझे कुटुंब माझी जबाबदारी ” हे वाक्य मुख्यमंत्र्यांनी एकदम गांभीर्यानी घेतलेले दिसतंय…” : मनसे

Next Post

“माझे कुटुंब माझी जबाबदारी ” हे वाक्य मुख्यमंत्र्यांनी एकदम गांभीर्यानी घेतलेले दिसतंय…” : मनसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

एकूण वाचक

  • 130,090

ताज्या बातम्या

जळगावमधील महिला शोषण प्रकरणात गृहमंत्र्यांची क्लीन चीट

जळगावमधील महिला शोषण प्रकरणात गृहमंत्र्यांची क्लीन चीट

March 4, 2021
पोलिस पाटलांना आता इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच कलम ३५३चे संरक्षण मिळणार

पोलिस पाटलांना आता इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच कलम ३५३चे संरक्षण मिळणार

March 4, 2021
“सरकारचा दबाव ना पोलीस यंत्रणेवर आहे, ना प्रशासनावर” : भाजप नेत्या आक्रमक

“सरकारचा दबाव ना पोलीस यंत्रणेवर आहे, ना प्रशासनावर” : भाजप नेत्या आक्रमक

March 4, 2021
धक्कादायक : कोव्हिड सेंटरमध्ये डॉक्टरचा रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न

धक्कादायक : कोव्हिड सेंटरमध्ये डॉक्टरचा रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न

March 4, 2021
“अफवांवर विश्वास ठेवू नका, लस जरी घेतली, तरी मास्क लावा” : रावसाहेब दानवे यांचे जनतेला आवाहन

“अफवांवर विश्वास ठेवू नका, लस जरी घेतली, तरी मास्क लावा” : रावसाहेब दानवे यांचे जनतेला आवाहन

March 4, 2021
“शासनाचे चार खाते मंत्री किंवा अधिकारी नाही, तर वेगळीच माणसं चालवतात” : भाजप नेत्याने केला गंभीर आरोप

“शासनाचे चार खाते मंत्री किंवा अधिकारी नाही, तर वेगळीच माणसं चालवतात” : भाजप नेत्याने केला गंभीर आरोप

March 4, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143