• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

“सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळ खंडोबा केला” : चंद्रकांत पाटील

माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन by माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन
March 13, 2021
in महाराष्ट्र
0
मराठा आरक्षणावरच स्थिगिती का आहे?, मराठा समाजाला आरक्षण द्या, नाही तर… : चंद्रकांत पाटील
0
SHARES
62
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

 

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेवर पाटील यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे.

 

“तुम्हा प्रस्थापितांना गरीब मराठ्यांना कधी आरक्षण द्यायचेच नव्हते. १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे. हेच तुमचे धोरण होते. मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात एवढी वर्ष राजकारण केलं. पण मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार याचीच खबरदारी राष्ट्रवादी-काँगेस पक्षाने आजपर्यंत घेतली!,” असं पाटील यांनी म्हटलं आहे.

 

पाटील आणखी एक ट्विट यासंदर्भात केलं आहे आहे. ज्यात “अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची प्रलंबित असणारी मागणी भाजपा सरकारने निकराचा लढा देऊन पूर्ण केली. मराठा समाजाला उद्भवणाऱ्या अडचणी पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे. पण महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळ खंडोबा केला!,” असा आरोप केलेला आहे.

 

“भाजपा सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आणि ते न्यायालयात भक्कमरित्या टिकवलं सुद्धा पण या लबाड सरकारने मराठा समाजासाठी काय केलं ते सांगावं! सत्तांतर झाल्यानंतर भाजपा सरकारने मराठा आरक्षणासाठी कायदा केला. राज्य मागासवर्ग आयोगाचं गठन केलं. त्या आयोगाचा अहवाल आला, त्यात मराठा समाजासाठी आरक्षणाची शिफारस मिळाली. हा कायदा हायकोर्टात टिकवला. तो टिकण्यासारखाच भक्कम बनवला. पण तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं?,” असं पाटील यांनी आपल्या तिसऱ्या ट्वीट मध्ये महाविकास आघाडीला विचारलं आहे.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

 

अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची प्रलंबित असणारी मागणी भाजपा सरकारने निकराचा लढा देऊन पूर्ण केली. मराठा समाजाला उद्भवणाऱ्या अडचणी पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे. पण महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळ खंडोबा केला !

— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 13, 2021

मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात एवढी वर्ष राजकारण केलं. पण मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार याचीच खबरदारी राष्ट्रवादी-काँगेस पक्षाने आजपर्यंत घेतली ! pic.twitter.com/ysJGmFNyU2

— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 13, 2021

भाजपा सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आणि ते न्यायालयात भक्कमरित्या टिकवलं सुद्धा पण या लबाड सरकारने मराठा समाजासाठी काय केलं ते सांगावं ! pic.twitter.com/qSTxGa4Gsk

— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 13, 2021

Previous Post

“मग डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका” : संजय राऊत

Next Post

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

Next Post
माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

एकूण वाचक

  • 310,985

ताज्या बातम्या

राज ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी ; रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज

राज ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी ; रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज

April 11, 2021
सचिन वाझेंचे साथीदार रियाज काझी यांना एनआयएकडून अटक

सचिन वाझेंचे साथीदार रियाज काझी यांना एनआयएकडून अटक

April 11, 2021
“आपल्या पात्रतेनुसार नेत्यांवर टीका करा” : राष्ट्रवादीच्या आमदाराचा पडळकरांना सल्ला

“आपल्या पात्रतेनुसार नेत्यांवर टीका करा” : राष्ट्रवादीच्या आमदाराचा पडळकरांना सल्ला

April 11, 2021
जर मोदींनी देशात पुन्हा लॉकडाउन लागू केला, तर…

जर मोदींनी देशात पुन्हा लॉकडाउन लागू केला, तर…

April 11, 2021
शिवसेनेच्या नगरसेविकेचा कोरोनामुळे  मृत्यू

शिवसेनेच्या नगरसेविकेचा कोरोनामुळे मृत्यू

April 11, 2021
चिंता वाढली : देशात कोरोनाचे दीड लाखावर नवीन रुग्ण

चिंता वाढली : देशात कोरोनाचे दीड लाखावर नवीन रुग्ण

April 11, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143